कलियुग

गावचे आंबे संपत आले…
उकाड्यानी जीव हैराण झाला…
उन्हाळ्याच्या सुटीचं शेपूट उरलं…
समोरचा हिरवा डोंगरही ओसाड विराण झाला…
पावसानी तेवढं 'वेळेवर येण्याचं' मनावर घेतलंय म्हणून,
नाहीतर जगात बाकी सगळं कलियुग आहे मित्रा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2