पोस्ट्स

मे, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कलियुग

गावचे आंबे संपत आले… उकाड्यानी जीव हैराण झाला… उन्हाळ्याच्या सुटीचं शेपूट उरलं… समोरचा हिरवा डोंगरही ओसाड विराण झाला… पावसानी तेवढं 'वेळेवर येण्याचं' मनावर घेतलंय म्हणून, नाहीतर जगात बाकी सगळं कलियुग आहे मित्रा!